फॉलोअर

१९ नोव्हेंबर २०१६

पहिलं पहिलं



काचा वेचताना वाटेवरल्या
फूलं मिळत गेली...
भेटलीस वळणावर तू
आणि मने जुळत गेली !

तुझ्याबद्दल काय लिहावं
तेच कळत नाही...
मनाला किती समजावलं
तरी ते समजायला तयार नाही...!

कुठंही, कधीही, केव्हाही
दिन रात आणि स्वप्नी
तुझं नाव ऐकलं की मी सैरभैर होतो
तुझी भिरभिरती नजर शोधत राहतो !

मला उमगण्यासाठी
पुन्हा  प्रेमात पड ...
वा पहिल्या प्रेमाची उजळणी कर
शब्द जवळ येतील, मन गुंतत जाईल !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...